दवबिंदू घसरतात पानावरुन तसे शब्द घसरले, काय लिहावे सुचेना,गोंधळले सारे, कुणालाच कळेना,मांडावे कसे शब्दांचे पसारे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी असणार आहेत. या पद्धतीने लिहायचे आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai