नंतर लिहील म्हणता म्हणता, माझी कविता राहून जाते. कंटाळा असतो लिहायचा,जेव्हा छान सुचते. ह्या नंतर लिहुयाच्या प्रकरणात आठवणीतून जाते. नंतर नंतर हा शब्द नंतर कधीच आठवत नसतो, कुठल्याही चांगल्या कामाच्या सुरुवातीला येऊन, नंतर करू म्हणत अगोदरच आडवा येतो. शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.