आज का असं वाटलं मला की ज्या साठी हे श्वास मी घेत आहेत, ती माझ्या जवळ पास आहेत म्हणून, नाहीत लक्ष कुणावर नाही नजर ठेवत मी आता, कारण पहिल्या सारखी न ती व्यक्ती, नाही तिच्यात तो जीव माझ्यासाठी, खूप काही बदल झालाय, नाही बदलणार ती, परिस्थिती नुसार बदलणारं प्रेम नाही हे माझ, तिचा भाऊ म्हणून गेला काही गोष्टी मी पण ऐकून घेतलं, जर श्री आणि पुरुष यांना नुसतं एकमेकांन मध्ये फक्त आकर्षण असते प्रेम नव्हे, तर असं असतं तर आज मी असा आशेवर नसतो कुणाच्या, वाट नसती बघितली, नाही कधी एवढा वाईट झालो असतो कुणासाठी, आणि जर तिचे ही तसेच विचार असो तर हरकत नाही, जर सगळ्यांन मध्ये एकच दिसत असेल तर रस्ता पहिल्या पासून मोकळा आहेत, मी स्वतःच्या ख़ुशी साठी कुणाला अडकून नाही ठेवले आज पण स्वतःची ख़ुशी नसताना पण समोरच्या व्यक्ती साठी भरपूर काही करून बसलो, आतुरता वाढत आहेत मनाची तरीही मी नाही येणार जास्त जवळ, नाही स्वतःहून बोलणार मग भेटच म्हणून, असेल गरज तर येतील जास्त पुढे पुढे जास्त प्रेम जास्त जीव घातल्या मुळे माझा अंत पहिला जात आहेत, होऊद्या त्रास नसेल कुणाला होत तर नसो मला होऊद्या, शक्य आहेत तो पर्यंत करील सहन, मग नाही कुणाचा विचार करणार न कुणासाठी थांबणार, सगळं काही विस्कळीत होईल तेव्हा, नाही विश्वास राहील ना मी स्वतः, एकच क्षण सगळं काही संपेल, मी नाही तेव्हा जबरदस्ती केली होती ना आत्ता केलीस, असेल गरज तर येतील ना, नुसते येऊन उपयोग नाही पहिल्या सारखे हवे तर जवळ घेतले जातील, जीव हि हवा विश्वास हि हवा अन प्रेम पण हवंय हिम्मत हि हवीये आणि साथ पण हवी आहेत तर या, नाहीतर जगात खूप आहेत, खूप चांगले आहेत मुले, त्यांच्या जवळ जा, मी वाईटच आहेत, पहिल्या पासून बोलत राहिलो प्रामाणिक पना देत राहिलो म्हणून मला फळ दिले गेलेत काही आहेत मंजूर ते मला मग, एखाद्या ने फक्त म्हणावं मी धोका दिला किंवा कुणाचा विश्वास घात केला म्हणून आयुष्य भर गुलाम राहील त्याचा..... प्रेम केलं येवढंच ना पण प्रामाणिक पणानी केलं, चोरी मारी नाही केली न कुणाच्या भावनांशी खेळलो ना कुणाला धोका दिला नाही काही लपवलं त्या व्यक्ती पासून, नाही कुणाच्या शरीराशी खेळलो.... बघा विचार करून आणि असेल विश्वास असेल गरज तर स्वतः या स्वतःच्या पाया ने, मी मर्यादेत आहेत आणि तेवढेच येणार...