कधी कधी अशी परिस्थिती असते जेव्हा निर्णय हा क्षणातच घ्यावा लागतो. घेलतेला निर्णय बरोबर की चुकीचा हे वेळच ठरवत असते. जर का निर्णय बरोबर असेल तर काहीच वाटत नाही, आणि जर का तो निर्णय चुकला तर त्यातून मिळतो तो अनुभव....! कधी कधी अशी परिस्थिती असते जेव्हा निर्णय हा क्षणातच घ्यावा लागतो घेलतेला निर्णय बरोबर की चुकीचा हे वेळच ठरवत असते जर का निर्णय बरोबर असेल तर काहीच वाटत नाही आणि जर का तो निर्णय चुकला ते त्यातून मिळतो तो अनुभव.... !