✍️📝📚.... लग्न चार चौघात झालेली लग्न खरंच दोन मनं जुळवू शकतात का. ? मन जुळण्यासाठी लग्न होणं गरजेचं आहे का .? जर कुणी स्वतःच पसंतीने आपसात लग्न केलं तर समाज का ते मान्य करू शकत नाही.? मनाविरुद्ध जबरदस्तीने केलेला, तोंड दाबून केलेला जो बलात्कार असतो, जो मनाविरुद्ध केलेल्या लग्नात होतो, त्याची का वाहवाहीकी केली जाते. ? लपून छपून प्रेम केलेलं पण मान्य करत नाहीत, ना मनाप्रमाणे एकत्र राहण्याला कुणाचा आधार भेटत. लग्न न करता एकत्र राहणं असो कि लग्नानंतरच प्रेम असो, असं करणाऱ्याचा जगण्याचा अधिकारच