लोक म्हणतात कविता लिहने खुप सोप असत... कविता लिहण्यासाठी खुप काही अनुभवाव लागत.. मिळेल वेळ तेंव्हा स्वतःशी बोलाव लागत.. जगा समोर हसाव लागत, तर एकांतात रडाव लागत.. कविता लिहण्यासाठी मन कागदावर उतरवाव लागत.. लोक म्हणतात कविता लिहने खुप सोप असत..