जेवढा संय्यम धरला तो फक्त तिच्यामुळे, शांत होतोय आज पण तिच्या स्वप्ना मुळे, शिक्षणात अडचण नाही बनलो तिच्या कधी पण शिक्षण तिचे गतिरोधक बनले जीवनात, अडचण तिला मी नाही पण तिला माझी नक्कीच अडचण झाली असेल, आज पण तेवढाच विचार वाढतोय कधी तिला बायको समजलं तेवढेच तिने मला तोडल, धीर धरला फक्त प्रेमा मुळे पण आता प्रश्न पडतोय मनाला कधी तिने प्रेम केलं का माझ्यावर, बस अडचण मला दूर नकोस ती एवढीच होती पण तिला मी एक क्षण पण जवळ नकोसा वाटतोय असंच वाटतंय आता, पहिले अभ्यासा मुळे मी महिने महिने बोलत नसे पण ज्या दिवशी मी बोलेल त्या दिवशी तिला ही राहवत नसेल, पण आज वेळ वेगळी आहेत तिच्यात खूप बदल दिसतोय जे घडलं त्याचा राग खूप आहेत त्या मुळे मी नाही बोलत पण ती स्वतः पण नाही बोलू शकत का तिला बोलावसं नाही वाटत का, -AS Patil✍️ होते का कधी प्रेम तिचे जळत असेल का जीव तिचा पण कधी, पण हे असे असते तर निदान आडवे तरी नसते घातले तिने लढणारा थकतो पाहून साथ कुठे तरी नक्कीच दिली असती तिने पण मला आज बोलावसं पण नाही वाटत थकलो मी तिच्या हट्टा पुढे धीर धरायला सुद्धा हिम्मत नाहीये, शांत आज पण आहेत तिच्या वेळेस मदत तर नाही करू शकत पण दूर राहून तिला डिस्टर्ब तर नाही करणार ना,