राग सगळ्यांना येतो हो पण मला एक तर येतं नाही अनं जर आलाच तर, कुणाच्या बापाला पण भीत नाही मी, स्वतःचा बाप पण समोर येऊन काही बोलत नाहीस मग, काहींनी आपल्या आपल्या लायकीत रहाव उगाच घरच्या भाकरी खाऊन दुसऱ्याच्या आयुष्यात उगाच डोके नका घालु, आपल आपल बघा का बोटं लावतात या धारेला थोडा शांत झालोय म्हणून धार काय कमी होत नाहीत,, खरी तर लायकी जवळच्या व्यक्तीची नाहीये उगाच एवढं लोकांना बोलायची वेळ नसती आलीस, यांचे लक्षण बरोबर नाहीत उगाच लोकांना नाव ठेवून काय अर्थ,, जग तर तसं ही नालायक च आहेत नाही देखवत त्यांना पण काही जवळच्या व्यक्तीला पण अजून अक्कल नाहीये लाजच नाहीये अजिबात पण एक सांगू इच्छीतो आज ही सारं दिसत आणि समजत पण बस एवढे दिवस मला पाण्यात ठेवल ना, आता नाही खूप विश्वास तुटत आहेत आणि माझ सोड आता हे नातं पण तुटत आहेत,, फरक तर नाहीये काहीच आज ही लक्ष तिथेच आहेस तुमचे, लोकांची स्टेटस बघणं पासून तर खूप काही एवढं बोलायची मला गरज नाहीये तुम्ही बघा बघितला प्रामाणिक पना सगळ्यांचा अजून नका दाखवू मला,, आज ही अर्ध्या रात्री काही जगायच काम नाहीत कुणाशी बोलायचं काही काम नाहीये, नकोय तो दोस्तिचा दिखावा तो, जर त्याने जन्माच्या नात्यात जर झळ आणि दरार पडते तरीही तेच जवळ आहेत ना आज ही पहिल्या सारखे नाहीत तुम्ही आता आणि मला नाही वाटत होईल काही बदल तुमच्यात बावळट चाळे आजही आहेतच तुमचे, मी कुठेही असो समजते सर्व लाईक कंमेंट स्टेट