#छत्रपतींची गादीचे वारस आणि रयतेचे_स्वराज्यच्या #विचार, #कृतीचे खरे वारसदार महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हेच आहेत....! ******************************************** छत्रपतींच्या गादीचे वारस सहजतेने केवळ फक्त जन्माने होता येत..???? परंतु रयतेचा आत्मा म्हणजे स्वराज्य हा वैचारिक वारसा संभाळणे हे मृत्युंजयी व अग्निदिव्यातील जगणं असतं..! हे मरना परीस भयंकर जगन...! कर्म योद्धा...!!!! निर्जन स्थळी व अज्ञात अशी छ. शिवाजी महाराजांचे रायगडावरील समाधी ही महात्मा फुले यांनी स्