जेंव्हाही हलकं करावस वाटत मन..., तेंव्हा समोर जीच नाव येतं पटकन.....!! जेंव्हा ही असते मी हृदयातून दुःखी..., तेंव्हा सर्वप्रथम आठवते ती माझी सखी....!! कळलच नाही की कधी हे नात जुळून आलं..., एकमेकांशिवाय राहणं अगदी कठीण होऊन गेलं....!! अगदी एखादा दिवस भेटल्याशिवाय राहवत नाही..., तरीही रोज भेटण्याची मजाच कमी होत नाही....!! सणामध्ये सण जसा केरळ चा ओणम...., तशीच सगळ्यात भारी आहे माझी नीलम ......!!! तुझीच शिवानी ©Priya Tambde मैत्रीण