ताई काय झाले.. आज दिवसभरात मी एकही कविता नाही लिहिली, कारण विषय देण्या YQ मंचावरी ताई च नाही आली. सकाळी वाटलं विसरली असेल,जाऊ दे, संध्याकाळी नक्की भेटेल. पण आता सांज ही संपाया आली, तरी ताई मात्र अजून नाही आली. काय झाले असेल ? विचारांनी डोके नुसते भिनभिनाया लागले, काय करावे आपण, वही पेन ही आता एकमेकांना विचारू लागले. ताई काय झाले #collabratingwithyqtaai#withcollabrating yourquoteandmine#yqtaai#marathiquotes#YourQuoteTaai#मराठीलेखणी आज दिवसभरात मी एकही कविता नाही लिहिली, कारण विषय देण्या YQ मंचावरी ताई च नाही आली. सकाळी वाटलं विसरली असेल,जाऊ दे, संध्याकाळी नक्की भेटेल. पण आता सांज ही संपाया आली, तरी ताई मात्र अजून नाही आली.