संध्या एकंतात रम्य असते.... शब्दांच्या पंखांना बळ धावते... तुटलेल्या शब्दांना जोड मिळते.... मखमली वाक्यांतुन सुवर्ण आभास धावते.... नव्या स्वरांची गुणगुण वाढते ..... कधी न पाहिलेले स्वप्न रंगते.... काव्यकरीस वेळ न समतते .... आणि गुंफन शब्दांची जागा ठरते...... सुचलेले काव्य मनातुन कागदावर जागा रंगवते ..... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कविता कधी सुचते?... #कविताकधीसुचते हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai