सगळं वाया नाही गेलं. सगळं प्रेममयी नसलं तरी आयुष्यमयी नक्कीच होतं. काही पानं पिकली आणि विखुरली. काही अजून फांदीवर आहेत. तुझी वाट बघत. गोंगाटाच्या सागरातील उन्मादाच्या लहरी विसरू नकोस. जरी विरला तरी साद घालत असतो आपला भूतकाळ आपल्याला. कायमचा. विक्षिप्त आणि तरी मुक्त. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे जरा बघ मागे वळुन एकदा... #जराबघ #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai