काही माणसं अशीच असतात, जशी दिसतात तशी कधीच नसतात. समजतो आपण एक,नि ते मात्र वेगळेच निघतात. तर काही माणसं असे असतात कितीही प्रकाशमय वाटेतून चाललेत, तरी अंधाऱ्या वाटेला कधीच न विसरतात. तरी काही माणसं अशी असतात, दिसताच अंधारी वाट पळ काढतात. नि उजेडातही मग धडपडतात. काढतात जे अंधारातून वाट त्यांना कसले भय नसते, कारण अंधार संपून प्रकाश येईल ह्याची त्यांना खात्री असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही माणसं अशीच असतात... #काहीमाणसं ह विषय Supriya chougule यांचा आहे. #collab #yqtaai