तू त्या व्यक्तीच्या लाइक केलेली पोस्ट सुद्धा आता सेव करून ठेवली जात आहेत, वेळ आल्यावर उत्तर तर मागणार तुला याचे कारण ज्या व्यक्तींचे माझ आज जमत नाहीये खूप वाद आहेत आमचे मग ते दुश्मनीत आहेत, हे तर माहीतच आहेत तुम्हाला लक्ष हे प्रत्येक गोष्टी वर ठेवल जात आहेत आता तुमच्या जरी तुमचे फ्रेंड्स असतील पण काही गोष्टी अश्या घडवल्यात त्यांनी ज्या माफी च्या लायक नाहीत, आणि तू तरीही त्याच लोकांशी सहमत असेल तर समजून घेतलं जाईल मग काही गोष्टी या मित्रांन कडून तुम्ही मुद्दाम घडवल्या असतील ना..? असाच समजलं जाणार आता उपयोग नाहीत, काही लपवून ठेवायचा माझ्या पासून तरी, नहित कुणाची गरज आयुष्य बरबाद केलंय ना तर त्याचं ही होईल मग आता, डोक्या डोक्या ने होणार आता खूप लागलीये आता दुश्मनी ,, घे त्यांची बाजू मग तू ही उतरली जात आहेत माझं मन माझ्या इच्छा माझा जीव्हाळा तो लांबच ठेवणार, तुझ्या आहारी नाही जाणार,