माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत कामावर किंवा ऑफिसला जायला उशीर झाला तरी चालेल पण गाडी फास्ट चालवू नका आणि टु व्हिलर (Bike) सुद्धा सावकाश चालवा.....नोकरी वर वेळेत गेलात म्हणून कोण सत्कार करणार नाही आणी उशीर झाला म्हणू न कोण फासावर चढवणार नाही म्हणून आधी आपला जीव महत्त्वाचा मग नोकरी. आपले आई-वडील,बायको, मुले आपल्या येण्याची वाट बघत असतात आणि इतरांना देखील मदत करा ही नम्र विनंती !! सचin