"सत्य सांगण्यासाठी कुणाच्याही, शपथेची गरज नसते. नदीला वाहण्यासाठी कुठल्याही, रस्त्याची गरज नसते. जे आपल्या हिंमतीच्या, जोरावर जीवन जगतात. त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी, कुठल्याही रथाची गरज नसते