प्रश्नाला प्रश्न जोडले जातात, एक साधा प्रश्न माझा,बोलता बोलता, अनेक प्रश्न विचारून जातात. एका प्रश्नाचे ऊत्तर मिळेपर्यंत दुसरा प्रश्न तयार ठेवतात. एकच साधा प्रश्न माझा, हे मीडियावाले असे का वागतात? एका प्रश्नाची बतावणी करून दुसरे प्रश्न का विचारतात.? मिळाले जरी काही उत्तर तर त्या उत्तरातही पुन्हा प्रश्न शोधतात. एकच साधा प्रश्न माझा कुठल्याच उत्तरावर हे समाधानी का नसतात? सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे.. एक साधा प्रश्न माझा.. #प्रश्नमाझा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.