पिवळया रंगात तु गळते, हिरव्यात रंगात जाऊन मिळते, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकदा नव्यानं आशेचे धुमारे फुटतात. मानवी स्वभावाचं ही असंच आहे, नाही का? चला तर मग, नव्या उमेदीने आज लिहुया. वेदनांना मागे ठेवून नवी आशा पल्लवित करूया. पुढील कविता पूर्ण करा. टॅग करा #पालवी #YQtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai