असं म्हणतात की माणसाने माणसामध्ये भिंत उभी करू नये, पण काही माणसाचं जर माणसा सारखी न वागता जनावरा सारखी वागणार असेल तर त्यांच्या मध्ये भिंत उभी करायला काय हरकत आहे.. या जगात प्रत्येकाला आनंदी राहण्याचा आधीकार आहे, जर कुणी नात्याचा गैर फायदा घेऊन आपल्या आनंदावर, स्वप्नावर विरजण टाकणार असेल तर त्याच्याशी नातं जोडण्यात अर्थ नाही.. नातं टिकवण्याचा ठेका घेण्यापेक्षा आपल्या हितैषी सोबत आयुष्य सुंदर करण्याचा विडा उचला.. मग पहा विचार करून, कोणत्या नात्यात भिंत बांधायची का सेतू बांधायचा ते ! ! ! ! #marathi #quotes #nojoto #shashitile