फक्त राहुन जातात, आठवणीत त्यांच्या सर्वच वाहुन जातात, खंत केली नाही तर आनंद देऊन जातात, पण त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले तर त्रास देऊन जातात. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे राहुन गेलेल्या गोष्टी... सर्वंप्रथम स्मृति दिनानिमित्य पु.ल.देशपांडे यांना विन्रम अभिवादन. समोर लिहीलेल्या त्यांच्याच काही ओळी आहेत. खेड्यात वडाखालील पोरं सुरपारब्यां खेळतांना दिसली की,माझ्या आयुष्याच्या राहुन गेलेल्या गोष्टींची मनाला फार चुटपूट वाटते. आता गळाही गेला आणि पायातली हिंडायची पोरांबरोबर नाचायची शक्तीही.. चला तर मग या विषयावर तुमच्याही कविता येऊ द्या.