तीच लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले.. रडून-रडून अश्रू संपले.. आता डोळे सुद्धा सुकून गेले.. तिनं अस का केलं ? उत्तर काही मिळणार नाही.. आता आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही.. .