दबलेल्या भावनांना जेव्हा साथ शब्दांची मिळते अव्यक्त भावनांना जेव्हा व्यक्त होण्याची तळमळ जाणवते.. न्हाळतांना दुःख जगाचे तेव्हा मन विचलित होते.. निसर्गाच्या सान्निध्यात वावरताना सौंदर्य जाणवते.. मनाशी नाते माणसाला कळते तेव्हा जग सुंदर भासते.. कविता सुचते जेव्हा शब्दांशी मैत्री होऊन भावनांशी गाठ पडते... -Atulwaghade शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कविता कधी सुचते?... #कविताकधीसुचते हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai