येतात कित्येक जण आयुष्यात, कित्येक जण आयुष्यातून निघून जातात. आठवणीत मात्र तेच राहतात, जे हृदयात वसलेले असतात. अनोळखी चेहरे कधी कधी, खूप जुनी ओळख असल्यासारखे भासतात. तर ओळखीचे चेहरे कित्येक, अनोळखी असल्यासारखे वाटतात. प्रेम असते मनात आपुलकीचे भावना असते, म्हणून ओळख नसतानाही आपलेसे वाटते. सोबत सतत त्यांची हवीहवीशी वाटते, जे आपल्या हृदयात घर करून बसलेले असते. सूचना : बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी. #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य #मराठीकोट्स #collab #yqkavyanand #sateeshranade #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade येतात कित्येक जण आयुष्यात, कित्येक जण आयुष्यातून निघून जातात.