ज्याची भीती होती तेच झालं, संध्याकाळी ५ नंतर मोकळं रान झालं. 😔😞😒 (लेख मोठा आहे तरी वाचा) आमचे कर्तव्य संपले #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #घंटानाद #टाळ्या #जनताकर्फ्यू #yqmarathi #मराठीलेखणी आम्ही सुजाण नागरिक !!! कोरोना व्हायरस चा प्रसार होऊ नये म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ह्यांनी जो "जनता कर्फ्यु" चा आदेश दिला होता त्या आदेशाला आम्ही योग्य तो न्याय दिला. तसेच संध्याकाळी 5 वाजता 5 मिनिटे टाळ्या वाजवून,घंटानाद करून आपल्यासाठी जे सतत झटत असतात त्याचे आभार मानायचे त्यांना आपण ही त्यांच्या पाठीशी आहोत हे दाखवायचे होते,ते ही आम्ही केले. पण !!!! आमच्यातल्याच काही ज