जिथे जिच्यावर ठेवलेला विश्वास पण ती जर नाही राखू शकली,, तर.. आयुष्यभर काय त्या नात्याची कडं लावणार, दुरून ठेवलेला विश्वास होता, तो पण तेवढा की जर दुसरा कोणी ठेवू शकेल तर बोलावं,, ज्याचा त्याचा प्रामाणिक पणा असतो, स्वतःच्या चुका मुळे दुसऱ्याच्या आयुष्याचे तर केलेत वाटोळे त्यांनी,, जेवढा जीव देऊ शकतो तर नफरत झाल्यावर एखाद्या वर त्याचे फळ ही त्या व्यक्तीला देऊ शकतो, आमच्या कडून काही आता चांगली अपेक्षा नाही करावा कुणी कारण आम्ही त्यांना फळ पण आयुष्यभर पुरेल असेच देणार आहेत... AS Patil✍️✍️ जिवंत पणे नाही समजू शकले तर मेल्यावर तरी समजावून घ्या जागत चेहरे खूप भेटतील पण आमच्या सारखे अम्हीच आहेत फक्त....