नवकवी मी लिहिण्याची सुरुवात केली, एका ओळीत काही जमलं नाही दुसरी ही ओळ लिहिली. तरीही खूप काही अर्धवट वाटे म्हणून अजून दोन ओळी लिहिली, नंतर लक्षात आले दोन ओळी लिहिता लिहिता छान चारोळी झाली. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चारोळी.. #चारोळी1 हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine