. प्रत्येक नात्यांमध्ये दोनही गोष्टी खूप महत्वाच्या असतात पैसा आणि प्रेम, पैसा नसेल तर जगणं अशक्य असते, आणि पैसा खूप असेल आणि प्रेमच नसेल तर ते नात टिकनही अवघड असते म्हणून दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे पैसा आणि प्रेम. ©sneha पैसा आणि प्रेमाचं संतुलन असणे खूप गरजेचं आहे आयुष्यात. #nojotto