चार दिवस या फालतू गोष्टी टाइम पास जगा पासून दूर राहून बघा मित्र घरचे सगळे सोडून बघा समजेल तुम्हाला ही जर तुमचे मन भाविक असेल तर, अन मग जाणून घ्या असा जगतो मी. अंधार झाला तर तुम्ही एक रात्र बळचं काढता मी अर्धे आयुष्य असंच काढलय आता अंधार हवाय मला तोही कायम.. मी नाही ठेवले अंधारात कुणाला पण मला नक्की ठेवलंय सगळ्यांनी, सगळ्यांची ख़ुशी बघितली अरे थोड पण स्वतः साठी नाही मागितले देवाकडे पण, याच फळ जर दुःखच होत तर असे तीळ तीळ करून का भेटतय, सगळ्यां वरचा विश्वास वाढतोय आता फक्त स्वतः वरचा तुटत चाललाय बस. ।।