विश्वास तर नाहीये पण मनात आशा पण नाहीये तरीही एकदा स्वतःहून जवळ येऊन तिने मला मिठीत घेऊन बघावं, समजेल तिला हा व्यक्ती नेमकं कसा होता कसा आहेत अन कसा जगतोय ते, दूर राहून स्वतःचे विचार मांडून दुसऱ्याला न समजता जर स्वतःचे च म्हणणे दटवीत असेल तर दुसऱ्यांना समजण अवघड आहेत, येथे आज आहेत म्हणून सगळे व्यवस्थित दिसत आहेत नंतर परिस्थिती ढासाळेल कोणी उपाशी तर नाही मरणार कारण जिथे पोट दिलेत तिथे गरजा भागवायला हात पण नक्कीच देतो तो, सगळं बोलणं सोपं नसतं सगळं जवळ असून सुद्धा भरपूर कमवुन सुद्धा सुखाने खाता येतं नाही आणि सुखाने जगता पण येतं नसेल त्यालाच माहित त्याचे जीवन.. -AS Patil✍️ माणसे तर असेच वाईट आहेत, बघून ऐकून जर कुणाला साध्य किंवा त्या वरून ठरवलं जात असेल तर मी स्वतःहून तरी आता इच्छा नाहीये समोर जाऊन माझा हा चेहरा दाखवायची कुणाला, किंमत कळाली तर येतात त्या वाटे वर परत पण जर आयुष्यातील चुकचं समजली नाही तर जगून पण काहीच अर्थ नाहीये असा, स्व खुशीने मनातून जवळ येवा स्वतःहून मनातले बोलावं विश्वास असेल तर स्वतःला अश्या व्यक्तीच्या हवाली करून द्यावे की काहीही झाले काहीही केले कितीही त्रास दिला कितीही भांडण झाले.......... तरीही सोडून जाणार नाही तो/ती असा विश्वास असेल आणि एव