खरं सांगू तर कित्येक वर्षात लिहिणं हरवून बसले होते. संसारात इतकी रमले की मन रितं करायलाच विसरले. पण अचानक या वळणावर कसे आले कळलंच नाही पण खुप छान वाटतंय. मनातल्या भावनांना शब्दांचा गाव मिळाला. आपण लिहिलेलं चटकन लोकांपर्यंत पोहचतय. त्याची कौतुकरुपी पोचपावती मिळतेय. सारं छान आहे. महिन्याभरातच चारोळ्यांची चाळीशी पार झाली. असेच प्रेम राहो. शब्दवेडी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी बघीतल तुम्ही मला कसे आहात याचं उत्तरचं देतं नाहीत, आज द्याल ना चला तर मग कमेंट मध्ये मजा करुया. आजचा विषय आहे Your Quote हे.. तुम्ही सांगा Your Quote हे तुमच्यासाठी काय आहे. #yourquoteहे