सत्य सांगण्यासाठी कुणाच्याही, शपथेची गरज नसते. नदीला वाहण्यासाठी कुठल्याही रस्त्याची गरज नसते...* जे आपल्या हिंमतीच्या, जोरावर जीवन जगतात. त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी कुठल्याही रथाची गरज नसते"