Nojoto: Largest Storytelling Platform

समाजात काही लोक अन्याय झाला,आरोप झाला असेल तर भिति

समाजात काही लोक अन्याय झाला,आरोप झाला असेल तर भितिपोटी किंवा दबावापोटी ते सहन करतात. परंतु अन्यायाला वाचा फोडण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहीली आहे. कायद्याने लढा,अन्याय सहन करु नका नाहीतर समाजात दादागिरी व अराजकता नक्कीच वाढेल.

©Dr. Sunil Haridas
  #Trip भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!

#Trip भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!! #शिक्षण

27 Views