ठेवुनी जग साफ मन, जीवनाचे चार क्षण शेवटी मातीत हा, जाउनी मिळणार कण तू विसर तो काळ जो, भावला नाही तुला बघ पुढे हो चालता, मग तुझे मिटणार व्रण शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गोड गोड बोला... #गोडगोड चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai