जे सतत भिरभिरत असत जे कधीही कुठे ही जाऊन येत कधी कोणाला भेटून येत कधी विरहात आसवे गाळत कधी धुंदीत बेभान होत कधी सुगधं होऊन दरवळत कधी फुलपाखरू होऊन उडत कधी पक्षांसारखं आकाशात फिरत कधी पावसात ओलेचिंब होत कधी चंदन होऊन झिजत शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन हे उधाण वाऱ्याचे.. #मनहेउधाण हा विषय Mansi Sonar यांचा आहे.