येता कलम हाती, वैभव शब्दांचे वाढत गेले. लिहिता लिहिता कळालेच नाही, केव्हा काव्यांचे भांडार झाले. शब्दांनी शब्द जोडत गेले, मनी विचारांचे तोरण झाले. रोज दसरा दिवाळी भासे, वैभव शब्दांचे कागदावर दिसे. नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... वैभव शब्दांचे तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील