कधी कधी वर्तमानातील कटू अनुभवांची मनावर बसलेली राख झटकून टाकण्यासाठी आपल्या माणसांशी भावनांचं भांडवल न करता मनातली खदखद व्यक्त करून घुसमटलेल्या मनाला मोकळीक देणं खूप महत्वाचं असतं.. कितीही मोठं दुःख असलं तरी व्यक्त होताच ते क्षणांत ठेंगणं वाटू लागतं.. आणि या व्यस्त जगात आपल्या माणसांशी आपण पुन्हा एकदा घट्ट जोडले जातो... - RAPGEeK_RATNADEeP #महत्वाचं #rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #marathivichar #marathiwriter #marathilekhani #marathilekhak