ती म्हणत होती सावली सारखी सोबत राहील तुझ्या... दोष तिचा नाही चूक माझीच आहे... मीच विसरलो कि अंधारात आपली सावली सुद्धा सोबत नसते.. /-प्रताप भारस्कर किती अलगद एखाद्याच मन तोडायला जमत यार काही लोकांना..