नेता अन तू सामान्य माणसा... घाबरून असाच.....तु राहणार का ? मराठीच्या हक्कासाठी यापुढे... तु नाही लढणार का..? लाचार आपण बनणार का ? आयतं सुराज्य मिळेल या भ्रमात.. फक्त मागेच तुम्ही पळणार का ? मान सन्मान सांभाळत.. शेवट पर्यंत कार्यकर्तेच राहणार का ? गुदमरलेल्या काही शहरांत.. कोंडुन जीव सोडणार का ? ऐक राजनेत्या..! सक्षमांन बरोबर असक्षमांचा विचार.. स्वार्था खेरीज... नेत्यानो करणार का ? एकदा गमविलेला स्वाभिमान.. पैसा देवुनही परत मिळणार का ? विखुरलेला महाराष्ट्र माझा... एकत्रीत पुन्हां आणणार का ? प्रश्न पडलेत जे अनेक वेड्या जीवांना... उत्तर तयाचे मिळणार का..? राज नेत्यानो.! ब उत्तर तयाचे मिळणार का..? जय शिवराय श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ "शिवराय अंगि करावे"सर्वप्रथम राजकारण्यांनी ह्या गुणांचा अंगीकार करणे जास्त गरजेचे ! यांच्यातील महाराज जर जागे झाले,तरअवघा महाराष्ट्र तरेल ! आपल्यातील गुणांना डावलणारे, आपल्याला मागे आणणारे,दुसरे तिसरे कोणी नसुन आपलेच राजनेते व आपल्यातील मी राहतो! "जय शिवराय"