Nojoto: Largest Storytelling Platform

काही प्रश्नांची उत्तरे कधीच मिळत नाहीत,जसे जीवनात

काही प्रश्नांची उत्तरे कधीच मिळत नाहीत,जसे
जीवनात सुख चांगले की दुःख ?
सुखाच्या पण आणी दुःखाच्या पण दोन बाजू असतात.
सुखात माणसे ही बोलवावी लागतात तर दुःखात न बोलवता माणसे येतात.
तसेच 
दुःख मिळालं की लोकांना आपली माणस आठवतात
तर
सुख मिळालं की लोक आपलीच माणसं विसरतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन
आजचा विषय आहे
काही प्रश्नांचे उत्तरे...
#प्रश्नांचे #उत्तरे 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#प्रश्नांची#उत्तरे#yourquotetaai
काही प्रश्नांची उत्तरे कधीच मिळत नाहीत,जसे
जीवनात सुख चांगले की दुःख ?
सुखाच्या पण आणी दुःखाच्या पण दोन बाजू असतात.
सुखात माणसे ही बोलवावी लागतात तर दुःखात न बोलवता माणसे येतात.
तसेच 
दुःख मिळालं की लोकांना आपली माणस आठवतात
तर
सुख मिळालं की लोक आपलीच माणसं विसरतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन
आजचा विषय आहे
काही प्रश्नांचे उत्तरे...
#प्रश्नांचे #उत्तरे 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#प्रश्नांची#उत्तरे#yourquotetaai