Nojoto: Largest Storytelling Platform

खरंच खूप कंटाळा आला त्या सर्व चॅनल वरील बातम्या पा

 खरंच खूप कंटाळा आला त्या सर्व चॅनल वरील बातम्या पाहून . अजून सरकार स्थापन झालेले नाही आणि झाले तर किती दिवस टिकेल हेच सांगता येणार नाही .....
कोणत्याही एका पक्षाला बहुमत नसलेल्या या निकालामुळे एक गोष्ट अधोरेखित झाली की ग्रामीण भागातील लोकांनी बाहेर गावी न जाता प्रामाणिकपणे मतदान करुन चांगले काम केले . त्यांना देखील बाहेर फिरायला जाता येते पण ते जागरुक आणि सुजाण नागरिक आहेत पण शहरातील बहुतांश लोक बाहेर गावी फिरायला जाऊन फक्त मौजमस्ती करण्यात व्यस्त होते . त्या लोकांनी जर मतदान केले असते तर निकाल
 खरंच खूप कंटाळा आला त्या सर्व चॅनल वरील बातम्या पाहून . अजून सरकार स्थापन झालेले नाही आणि झाले तर किती दिवस टिकेल हेच सांगता येणार नाही .....
कोणत्याही एका पक्षाला बहुमत नसलेल्या या निकालामुळे एक गोष्ट अधोरेखित झाली की ग्रामीण भागातील लोकांनी बाहेर गावी न जाता प्रामाणिकपणे मतदान करुन चांगले काम केले . त्यांना देखील बाहेर फिरायला जाता येते पण ते जागरुक आणि सुजाण नागरिक आहेत पण शहरातील बहुतांश लोक बाहेर गावी फिरायला जाऊन फक्त मौजमस्ती करण्यात व्यस्त होते . त्या लोकांनी जर मतदान केले असते तर निकाल
sandyjournalist7382

sandy

New Creator