तुला वाटलं दूर गेला तो मला फोन करत नाही... वाट पाहते फोनची फोन राहिला करायचा , मॅसेज पण करत नाही... आठवता आठवता मला जुन्या आठवणी आठवल्या मनातलं पाखरू उडून गेलं तो सुखात असेल ना ... _अरविंद राठोड आठवण तिची...