Nojoto: Largest Storytelling Platform

ज्या महिलांना कधी काळी भारतात घराच्या बाहेर ही पड

ज्या महिलांना कधी काळी भारतात 
घराच्या बाहेर ही पडण्याची बंदी होती त्या आज मोठ्या संख्येने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत... तेवढंच नाही तर सोशल मीडियावर ही किती छान छान पोस्ट करतात पण हे स्वातंत्र्य नक्की कोणामुळे मिळालं ? याचा किती जणी विचार करतात आणि ज्या महापुरूषांमुळे आम्हाला हे स्वातंत्र्य मिळालंय त्यांच्या बद्दल किती जणी आभार मानतात ???
विचार करण्यासारखी गोष्ट आहे ?
आम्ही विचार करत नाही हीच मोठी खंत आहे - jk

©Jk पोस्ट अशी करा की वाचणारा ही विचारात पडला पाहिजे 
जयभिम जय संविधान 🙏
ज्या महिलांना कधी काळी भारतात 
घराच्या बाहेर ही पडण्याची बंदी होती त्या आज मोठ्या संख्येने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत... तेवढंच नाही तर सोशल मीडियावर ही किती छान छान पोस्ट करतात पण हे स्वातंत्र्य नक्की कोणामुळे मिळालं ? याचा किती जणी विचार करतात आणि ज्या महापुरूषांमुळे आम्हाला हे स्वातंत्र्य मिळालंय त्यांच्या बद्दल किती जणी आभार मानतात ???
विचार करण्यासारखी गोष्ट आहे ?
आम्ही विचार करत नाही हीच मोठी खंत आहे - jk

©Jk पोस्ट अशी करा की वाचणारा ही विचारात पडला पाहिजे 
जयभिम जय संविधान 🙏
jyotikiratkudve6114

Jk

Bronze Star
New Creator