कुठलीच आशा नाही उरली मनात, जे काही झालं ते चांगलं नाही, नफरतीवर गेलाय विषय आता, यातून फक्त बरबादीच बरबादी मिळणार सगळ्यांना.. -AS Patil✍️ विषय एक चर्चा अनेक बाकी समजेल की प्रत्येक गोष्ट अंगावर घेणारा व्यक्ती विरोधात चढल्यावर काय होते, थोडा नाही त्रास दिलेला शब्द सगळे डोक्यात गेलेत,