अथवा शरीराते सांडी । तह्री इंद्रियांची तांडी । हे आपणपयांसवें काढी । घेऊनि जाय ।। देह सोडतेवेळी जीवात्मा हा मन आणि इंद्रियांचा समुदाय आपल्या बरोबर घेऊन जातो देह हा इथेच सोडून जाणे आहे मात्र सोबत जे जात ते आपलं कर्म आणि जीवात्मा घेऊन जे जातो ते इंद्रिय म्हणून देहाच्या संबंधाने काही करण्याच्या ऐवजी इंद्रियांना योग्य वळण लावलं पाहिजे कारण सोबत हेच जाणार आहेत :-श्री माऊली ..... ©swanand माय ज्ञानेश्वरी माऊली #Drops