"खूप लोकांची स्वप्ने ह्या एका विचारामुळे अपूर्णच राहतात ते म्हणजे लोकं काय म्हणतील"... हल्ली what's aap वर फॉरवर्ड होणारा हा msg.. सगळ्यांच्याच आयुष्याशी निगडीत असलेली वास्तविकता... समाजात राहायचं म्हटल्यावर प्रत्येकानेच आपल्या अंगावर माणुसकीचं पांघरूण ओढलेल असतं..हे कितपत योग्य आहे? हे मला माहीत नाही..पण,मला मात्र एवढी खात्री आहे की प्रत्येकाचीच आपल्या मनाप्रमाणे जगण्याची सुप्त इच्छा असते.... आणि... "आयुष्यात मन मारून जगणे ह्यापेक्षा 'शॉकिंग' असे काहीच नसते"...☹️ खरं तर ह्या सगळ्याची सुरुवात