व्यक्त होणं,प्रश्न विचारणं,जीवंत रहाणं हे खऱ्या युवानचं ध्येय असायला हवं. कुणीतरी आयतं खायला देईल,कुठलंतरी शासन आम्हाला देईल. लाचार,हिन-दीन,कष्टी होऊन जीवन जगण्यापेक्षा करूया आपण एक अशी नवी सुरूवात जिथे फक्त देण्यासाठी आपले हात पुढे होतील. घ्यायला तर सगळेच टपलेत ओ...... कधीतरी देण्याचा विचार केला तर बरं होईल....... css