Find the Latest Status about लिहिलेले बोधकथा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहिलेले बोधकथा.
कवी.शंकर सुतार 🙏🕉
०१]*बोधकथा* एका शेतकऱ्याकडे दहा आंबे असतात. तो आंबे एका डालीत पिकविण्यासाठी ठेवतो. त्या दहा आंब्यांपैकी एक आंबा खराब झालेला असतो. खराब झालेला एक आंबा बाकी नऊ ही आंब्याना खराब करण्याचा प्रयत्न करतो. मग हे शेतकऱ्याने वेळीच पाहिलेले असते. तो खराब झालेला आंबा शेतकरी फेकुन देतो. त्या आंब्याला नऊ आंब्यापासुन शेतकरी समंजस पणे वेगळे करतो. जर शेतकऱ्याने त्या खराब आंब्याला लवकर डालीतुन काढले नसते तर पूर्ण आंबे खराब झाले असते. *तात्पर्य:- वाईट संगतीत राहु नका ,संगत चांगल्याशी करा. वाईट लोकांना वेळीच ओळखा आणि त्यांच्यापासुन दुर रहा.* कवी.शंकर सुतार वरवडे, जिल्हा:-सोलापूर. मो.क्र. ९८८१३५५३१७. ©कवी.शंकर सुतार 🙏🕉 बोधकथा
बोधकथा
read moreVinod Yadav
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून असा एक माणूस देवाज्ञा घेतो. जो आपल्याला अतिप्रिय असतो आपल्या आयुषयभरासाठी केलेले त्याचे उपकार, छोट्या छोट्या क्षणी केलेली त्याची मदत आपल्या समोर उभी राहते. पाउलो पाऊली तो माणूस आपल्या समोर उभा ठाकतो. अश्यावेळी नकळत अश्रूंची धार आपल्या डोळ्यातून वाहू लागते मन कासावीस होतो . देवावर इतका राग येतो की देव समोर असला असता तर आपण देवाचा जीवच घेतला असता. अश्यावेळी दुसऱ्या जगातून तो माणूस आपल्याला बघत असतो. त्याच्यामुळे आपल्याला होत असणारी वेदना त्याला असह्य होते. ह्या जगातून निरोप घेतल्यावरही त्याचा जीव आपल्यामुळे इथे अडकून पडतो. आपल्या आसवांना मोती समजणारा हा माणूस त्याच्या आठवणीमुळे आपण हवालदिल झालो हे बघून परत आपल्या आयुष्यात यायला उतावीळ होतो. कुठल्या न कुठल्या रुपात तो आपल्या आयुष्यात परत येतो परत आपल्याला खूप खूप सुख द्यायला. आपल्या मायेमुळे मोक्षाकळची त्याची वाटचाल थांबते. जन्मोजन्मी ह्या सुख दुःखाच्या विश्वात तो त्याचे ध्येय नसून सुद्धा रमून जातो. आता आपण त्या गेलेल्या माणसाची दुःखी आठवण करून परत त्याला जबरदस्तीने ह्या जगात रमवावे की, त्याच्या मनासारखं जशी त्यांची आपल्यावर अपेक्षा होती तसे वागून, आपल्या सारखं इतरांवर त्यांच्या स्नेह होता अश्यान सोबत ते सजीव असो की निर्जीव, आपल्याला आवडणारे असो की नावडणारे अश्यान सोबत स्नेहाने वागून, अगदी तसेच हुबेहूब, जसा तो गेलेला माणूस वागत होता तसे वागून. त्या दुसऱ्या जगातून बघणाऱ्याला धीर द्यावे, त्यांची ह्या जगातील कार्ये फलित झाली ह्याचा त्याला आश्वासन द्यावा. त्यांच्या मोक्षप्राप्ती साठी सहायक व्हावे, हे आपण ठरवावे. आणि हो गेलेल्या माणसांसाठी असे तर करावेच पण ते जे आपल्यासाठी आजही आयुष्य जगताहेत त्यांच्या साठी ही असे करावे आणि आपले जीवन चरितार्थ करावे. सर्वे भवतु सुखिनः विनोद यादव "आभीर" ©Vinod Yadav #बोधकथा #मराठीविचार #vinodyadav #विनोदयादव
#बोधकथा #मराठीविचार #vinodyadav #विनोदयादव #शिक्षण
read moreVaibhav Thakre
चुकी झाल्यावर ती माणसे साथ सोडून जातात पण ती चुकी कशी झाली अनेक का झाली आणि ती कशी सुधारता येईल याचा प्रयत्न मात्र कोणीच करत नाही मग तर काय झालेल्या चुकीबद्दल बोलण्याची परवानगीही नाही आणि चुकून झालेल्या चुकीचा माफीनामा ही मागू देत नाही आणि ज्या व्यक्तीकडून ती चुकी झाली आहे त्या व्यक्तीला बोलण्याची सोहेल उरत नाही मग तर काय त्याला तू ब्लॉक कर त्याचे दोन्ही नंबर कुछ कुछ नको त्याच्याशी बोलू नको अशी तिला धमकी दिली जाते पण तिला माहित असते ती चुकी नकळत झालेली आहे त्या चुकीचा त्याला पस्तावा देखील आहे पण पण त्याला त्या चुकी विषयी थोडसं बोलायचं देखील आहे पण त्याला बोलण्याची किंवा त्याची बाजू मांडण्याची ही लोकं संधी देत नाही नकळत झालेल्या चुकीमुळे माझे जीवाभावाचे मित्र मी गमावून बसलो आहे म्हणून ही पोस्ट यूट्यूब वर टाकत आहे तुमचा मित्र वैभव विजय ठाकरे धन्यवाद मी स्वतः लिहिलेलं एक पान मी स्वतः लिहिलेले एक पान
मी स्वतः लिहिलेले एक पान
read moreDRx. Shital Gujar✍️
दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावून पाहण्यापेक्षा, स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय ते बघा , दुसऱ्यांवर टीका करण्याआधी आपण हे विसरतो प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो, प्रत्येक मनुष्याची इच्छा असते आपल्या आयुष्य मनमुरादपणे जगण्याची जगू द्या. #अनुभव_की_कलम_से #टिका #स्वातंत्र्यलेखणी . . 👉टिप-कोणालाही उद्देशून लिहिलेले नाही
#अनुभव_की_कलम_से #टिका #स्वातंत्र्यलेखणी . . 👉टिप-कोणालाही उद्देशून लिहिलेले नाही
read moreHeartistVighnesh
Vrishali G
वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांना लिहिलेले एक भावनिक पत्र एक अनावृत्त पत्र भाग २ #जीवनअनुभव
read moreVrishali G
वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांना लिहिलेले एक भावनिक पत्र.. एक अनावृत्त पत्र भाग १ #जीवनअनुभव
read more