Find the Latest Status about नका घेऊ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नका घेऊ.
yogesh atmaram ambawale
ढवळाढवळ चालते सर्वत्र,फक्त आणि फक्त कारकुनांची, कारकूनच पाहतात कामे सारी,भेट होत नाही साहेबांची. मुख्य काम करणारे हे कारकूनच असतात, साहेब खूप व्यस्त आहेत,ते त्यांचे वाक्य ठरलेले असतात. टेंशन नका घेऊ तुम्ही,दोन दिवसात तुमचे काम करतो, थोडं चहा पाण्याचे बघा मी साहेबांच्या कानावर टाकतो. खरेच आहे हे,ढवळाढवळ करणारे भेटल्यावरच कामे होत आहे, नाहीतर नुसत्याच फेऱ्या होतात,साहेबांना कुठे वेळ आहे. सरकारी कार्यालय असो,किंवा असो खाजगी कार्यालय, साहेबांपेक्षा,ढवळाढवळ करणाऱ्या कारकुनांचाच भाव लय. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ढ #मराठीकोट्स #collab #yqkavyanand #YourQuoteAn
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ढ #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand YourQuoteAn #YourQuoteAndMine
read moreSecret Quotes
राग सगळ्यांना येतो हो पण मला एक तर येतं नाही अनं जर आलाच तर, कुणाच्या बापाला पण भीत नाही मी, स्वतःचा बाप पण समोर येऊन काही बोलत नाहीस मग, काहींनी आपल्या आपल्या लायकीत रहाव उगाच घरच्या भाकरी खाऊन दुसऱ्याच्या आयुष्यात उगाच डोके नका घालु, आपल आपल बघा का बोटं लावतात या धारेला थोडा शांत झालोय म्हणून धार काय कमी होत नाहीत,, खरी तर लायकी जवळच्या व्यक्तीची नाहीये उगाच एवढं लोकांना बोलायची वेळ नसती आलीस, यांचे लक्षण बरोबर नाहीत उगाच लोकांना नाव ठेवून काय अर्थ,, जग तर तसं ही नालायक च आहेत नाही देखवत त्यांना पण काही जवळच्या व्यक्तीला पण अजून अक्कल नाहीये लाजच नाहीये अजिबात पण एक सांगू इच्छीतो आज ही सारं दिसत आणि समजत पण बस एवढे दिवस मला पाण्यात ठेवल ना, आता नाही खूप विश्वास तुटत आहेत आणि माझ सोड आता हे नातं पण तुटत आहेत,, फरक तर नाहीये काहीच आज ही लक्ष तिथेच आहेस तुमचे, लोकांची स्टेटस बघणं पासून तर खूप काही एवढं बोलायची मला गरज नाहीये तुम्ही बघा बघितला प्रामा
फरक तर नाहीये काहीच आज ही लक्ष तिथेच आहेस तुमचे, लोकांची स्टेटस बघणं पासून तर खूप काही एवढं बोलायची मला गरज नाहीये तुम्ही बघा बघितला प्रामा
read moreSecret Quotes
नजर.... जी गोष्ट नकोय ती बघतो नाही लपवत माझ्या पासून काही, एक गोष्ट तर नीट दिसतीये आता तुमचे चाल चलित्र खरंच बिघडलेत कधी ऐकले असते तर एवढं नसतं कधी लक्ष ठेवल असतं नाही कधी एवढं नजरेतून उतरले असते, शेवटी तुम्ही ही बाकी सारखेच निघालात ना, थोडी फार लाज असते कोणी आवडतय तर काही गोष्टी अनुभव आहेत त्याला जर बोलतायत तर काही तरी आहेत अभ्यास त्याचा पण असंच नाही कधी बोलत ना तो, मग कितीवेळा समजून सांगितलं असेल नाही समजलं, पण एक बोलू इच्छीतो आज खूप उतरले तुम्ही तुम्हाला नाही फरक पडणार त्या गोष्टीचा त्या शब्दांचा तुम्हाला तर तेच हवंय वाटतंय उगाच काही गोष्टी नजरेत येत नाहीत माझ्या, प्रत्येक ऍक्टिव्हिटी बघतो मी शक नव्हता पण तरीही नजर ठेवत असेल मी, ही तुमची चुकी होती या मागे पण कारण आहेत आणि स्वतः तुम्ही कारणीभूत आहात पण आता नाही, मला विचार सकाळी उठल्या पासून तर झोप पर्यंत सगळं काही सांगतो तुझं वागणं कॉल डिटेल्स, ऑनलाईन ऍक्टिव्हिटी, मेसेज, लाइक, कंमेंट, काय करताय काय बघताय, सगळं काही, हे ब्लॉक केल्या मुळे करावा लागले पण भरपूर काही दाखवून दिले तुम्ही, एक गोष्ट आजही नाही समजली पण समजेल ती पण लवकरच, पण एक तर नक्की समजलं तुमचे लक्ष कुठे आहेत आणि चुकीच्या व्यक्तीच्या सांगतीत आलात या वर पुरावा देईल मी, जे दुसऱ्यांनी ठेवलेत तुमच्या पासून लपवून मला तर तस अंधारात ठेवत आहात ना, मी वेडा ना सगळं काही सांगत राहिलो काही विचारलं तर उत्तर नाही तुमच्या कडे, प्रत्येक गोष्ट सांगितल्या खूप त्र
मला तर तस अंधारात ठेवत आहात ना, मी वेडा ना सगळं काही सांगत राहिलो काही विचारलं तर उत्तर नाही तुमच्या कडे, प्रत्येक गोष्ट सांगितल्या खूप त्र
read moreSupriya Yewale
#HappyMusic आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा कोणाच्या सांगण्यावरून कधीच निर्णय घेऊ नका #मराठीविचार
read moreWalden_Raj...
जाणून घेऊ , छानूण घेऊ , नंतरच मानुन घेऊ.... संत सेवालाल महाराज की जय ! #WeTheChange #मराठीसंस्कृति
read moreशब्दांचेअवजार
जातीच्या अंधारात झोपणार्यांना, जातीचं पेटंत वादळ कधीच दिसलं नाही, जो जात धर्म करत होता, त्याला कधीच पाहिलं नाही. दिल्ली हिंसाचार थांबला पाहिजे जातीसाठी लढाई करू नका,कारण जात धर्म तुमचा जीव घेऊ शकते. @शब्दांचेअवजार
दिल्ली हिंसाचार थांबला पाहिजे जातीसाठी लढाई करू नका,कारण जात धर्म तुमचा जीव घेऊ शकते. @शब्दांचेअवजार
read moreJyoti Pundage
जीवन जीवन म्हणजे नेमके काय माहित आहे का? जन्म आणि मृत्यू या मधील छोटंसं अंतर.हे अंतर जगत असताना येणाऱ्या सुख आणि दुःख यांना स्वीकारत चाललेला प्रवास म्हणजे जीवन.मग आपण येणाऱ्या संकटांना का घाबरायच यांच्याशी लढत चला.यालाच तर जीवन म्हणतात. होना चला तर मग लढूया आणि जीवन जगूया. @jyotipundage जीवन हे एकदा मिळत मग संकट आले तर त्यांच्याशी लढा जीवन संपवून घेऊ नका कारण संकट हेच जीवन आहे...... #Morningvibes
जीवन हे एकदा मिळत मग संकट आले तर त्यांच्याशी लढा जीवन संपवून घेऊ नका कारण संकट हेच जीवन आहे...... #Morningvibes
read more